शुक्रवार, २५ ऑगस्ट, २०१७

रंगवैभव...!


जर कोणी कविता केली,
प्रथम पुरतात जमिनीखाली

पण जुनीशी झाल्यानंतर
शहाणे करतात जंतर-मंतर!

मग कवितेतून रुजतो वृक्ष;
फुले येतात नऊ लक्ष!

- विंदा

आजच्या सगळ्यात सुंदर भावस्पर्शी शुभेच्छा...!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा